tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post7370782827190288648..comments2023-10-16T02:48:24.413-07:00Comments on खट्टा मिठा: राम कोण देशीचा? - भाग 2Unknownnoreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-43384973549370496972008-03-05T21:35:00.000-08:002008-03-05T21:35:00.000-08:00mast. yeu dya pudhacha bhaag.vachayla maja yet ahe...mast. <BR/>yeu dya pudhacha bhaag.<BR/>vachayla maja yet ahe. :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/08611408610914710796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-70118938964526805702008-03-05T20:03:00.000-08:002008-03-05T20:03:00.000-08:00अबकर महान होता असे ईतिहासात लिहिले आहे. मग आता अकब...अबकर महान होता असे ईतिहासात लिहिले आहे. मग आता अकबरावरुन एवढा गोंधळ का चालू आहे? हे मतांचे राजकारण आहे का? कृपया अकबर राजाविषयी काहीतरी प्रकाश टाका.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-77455840215009802732008-03-05T19:54:00.000-08:002008-03-05T19:54:00.000-08:00आपल्या देशात आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यांची संख्य...आपल्या देशात आंधळेपणाने विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. फार थोडे लेखक अभ्यासपूर्ण लेखन करतात. आपले लेख अभ्यासपूर्ण आहेत. आपला निम्मा समाज<BR/>रुढी,परंपरा,अज्ञान,धर्माचे राजकारण याने ग्रासलेला आहे त्यामुळे तुम्हाला विरोध होइल हे स्पष्ट आहे. पण लिखाण चालु ठेवा स्पष्ट आणि सडेतोड.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-46325818039316043562008-03-05T14:36:00.000-08:002008-03-05T14:36:00.000-08:00यात काहीच नविन नाही आहे. ही थिअरी लाल बावट्यावाल्य...यात काहीच नविन नाही आहे. ही थिअरी लाल बावट्यावाल्यांनी रामजन्मभुमी वरील विश्व हिंदु परिषदेशी चर्चांमधे मांडली होती. ज्याविरुध्द विहिंप च्या लोकांनी पुरावे दिल्यावर मुस्लिम व त्यांचे लाल बावटावाले नेते यांनी राममंदीर त्या ठिकाणी नव्हतेच हे सिध्द करायला काहीही राहिलेले नाही हे जाणुन त्या बैठकांना जाणेच बंद केले होते. ही एक कॉंट्रव्हर्सी थिअरी आहे ज्यात फ़क्त तर्कांचे बाण मारले गेले आहेत.Anonymousnoreply@blogger.com